ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
Blog No 2024/231 . दिनांक : 30, सप्टेंबर , 2024 मित्रांनो, -: हिंदू धर्म आणि आयुर्वेदाप्रमाणे दिवसाच्या 24 तासाची विभागणी:- आज जरा वेगळ्या विषयावरील ब्लॉग आहे. भारतीय अध्यात्मिक परंपरांमध्ये , विशेषत: हिंदू धर्म आणि आयुर्वेदामध्ये , दिवसाचे 24 तास वेगवेगळ्या कालावधीत विभागले गेले आहेत , प्रत्येक कालावधीचे विशिष्ट गुण , त्या काळात वातावरणात असलेली उर्जा आणि करावयाच्या क्रियाकलापांचे वर्णन केले आहे.ही वेळ विभागणी प्राचीन संकल्पनांवर आधारित आहे जी निसर्गाच्या लय , शरीर आणि आध्यात्मिक पद्धतींशी जुळतात. दिवस कसा विभागला जातो याचे तपशीलवार वर्णन यात आहे. तर पाहूया या संबंधीची माहिती आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: 1 . ब्रह्म मुहूर्त (सकाळी 3.30 - सकाळी 5.30 ): महत्त्व: आध्यात्मिक क्रियाकलाप , ध्यान आणि आत्म-विकासासाठी हा दिवसाचा सर्वात शुभ काळ आहे. या कालावधीतील ऊर्जा शुद्ध आणि सात्विक (शांत आणि संतुलित) मानली जाते.या काळात हवा ताजी असते , आणि मन शांत आहे , असते.ज्यामुळे योग , ध्यान आणि ...