Skip to main content

Posts

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

कुरकुरीत कांदा भजी

Blog No. 2024/ 1 64 .   Date: 26 th ,July 2024 मित्रांनो,             महाराष्ट्रात गेल्या 2-3 दिवस इतका पाऊस झाला आहे की,मला आज चक्क कांद्याच्या भज्याची रेसिपी मेलवर आली आहे. आणि या सारखा चांगला पदार्थ या दिवसांसाठी दुसरा नाही. बहुतेक गृहीणींना कांद्याच्या भज्याची रेसिपी माहित असणार.पण कदाचित ब्लॉग वाचून पुरुषांना देखिल कांद्याची भजी करण्याची इच्छा होईल आणि समजा नाही झाली तरी खाण्याची निश्चितच होईल म्हणून आजचा ब्लॉग. सविस्तर:           कुरकुरीत कांदा भजी , ज्याला कुरकुरीत कांद्याचे पकोडे देखील म्हणतात . हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे.ही  कांद्याची भजी पावसाळी दिवसांसाठी किंवा कोणत्याही समारंभात स्टार्टर म्हणून एकदम योग्य आहेत.भजी  बनवायला सोपी आणि अत्यंत स्वादिष्ट असतात. साहित्य: - 2 मोठे कांदे - 1 कप बेसन - 2 चमचे टेबलस्पून तांदूळ पीठ - 1 चमचा ओवा - 1 चमचा जिरे - 1 चमचा तिखट - ½  चमचा हळद - ½ चमचा गरम मसाला - एक चिमूटभर हिंग - च...

भारतातील आर्थिक साक्षरता Financial Literacy

Blog No. 2024/ 1 63 .   Date: 25 th ,July 2024 मित्रांनो,             भारतात आर्थिक साक्षरतेची दर कमी असून, भारतातील अवघे 27% लोक हे आर्थिक दृष्ट्या साक्षर आहेत. आर्थिक साक्षरतेचा संबंध जसा आर्थिक बाबीशी आहेस तो अनेक गोष्टींशी निगडीत आहे. आर्थिक दृष्ट्या साक्षर लोक सहज भ्रष्टाचार मिटविण्यास किंवा त्याला आळा घालण्यास मदत करून शकतो,स्वतःची आर्थिक फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो, सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवू शकतो,देशाचे सरकार निवडतांना देशाचा आर्थिक विकास कोणता पक्ष करू शकतो,हे पाहून मतदान करू शकतो. म्हणूनच आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. आजच्या ब्लॉगमध्ये याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.                                     सविस्तर: भारतातील आर्थिक साक्षरता हे लक्ष केंद्रित करण्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे,कारण ते थेट तेथील नागरिकांच्या आर्थिक कल्याणावर आणि देशाच्या एकूण वाढीवर परिणाम करते. भारतातील आर्थिक साक्षरतेच्या व...

2024-25 चा अर्थसंकल्प 2024-25 Annual Budget

Blog No. 2024/ 1 62 .    Date: 24 th ,July 2024 मित्रांनो, काल 23 जुलै ला वर्ष 2024-25   चा पूर्ण अर्थसंकल्प, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी संसदेपुढे सादर केला. ज्यामध्ये सर्वसमावेशक वाढीवर आणि विकासावर भर दिला आहे. येथे काही मुख्य मुद्दे सादर करत आहे. सविस्तर:   *आर्थिक वाढ आणि वित्तीय धोरण: 2024-25 आर्थिक वर्षासाठी GDP वाढ 7.3 % राहण्याचा अंदाज आहे , जो RBI च्या सुधारित अंदाजाशी सुसंगत आहे *वित्तीय तूट GDP च्या 5.1 % पर्यंत ठेवण्याचा अंदाज आहे , 2025-26 पर्यंत 4.5 % पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट *भांडवली आणि पायाभूत सुविधा : भांडवली खर्चात 11.1 % वाढ , 11.1 लाख कोटी रुपये , GDP च्या 3.4 % *पायाभूत सुविधा विकासासाठी मोठे गुंतवणूक , ज्यामध्ये बंदर कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्प *कर : नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करदायित्व नाही . स्टँडर्ड डिडक्शन मधे रु.   50,000/- वरुन रु.75,000/-   जुन्या कर प्रणाली अंतर्गत काही बदल नाहीत.     *विद्यमान घरेलू कंपन्य...